रात्रीस खेळ चाले
जरी आठवलं कि पाहिलं आठवत ते शेवंता आणि अण्णा आणि त्यांचा राडा .आम्ही परत इथं एकदा थोडक्यात रात्रीस ची स्टोरी सांगत आहे
थोडक्यात सारांश रात्रीस खेळ चाले या मालिकेचा नाईक कुटुंबामध्ये अण्णा व त्यांची पत्नी आहेत शिवाय त्यांची विधवा मुलगी त्यांच्या मुलांची नावे दत्ताराम अभिराम मुलीचे नाव छाया आहे गावाला त्यांचा मोठा मुलगा महादेव मुंबई ते राहिलेला असून आहे कांचन कुटुंब अभिराम चालण्यासाठी एकत्र येत आहेत त्याच दिवशी अण्णा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन पावतात मृत्यूनंतर त्यांचे वकील नेणेआले की अण्णांनी संपत्ती कशी विभागली आहे प्रयत्न करतात परंतु जेव्हा त्यांना अण्णांच्या मालमत्तेत सुषमा यांनाही वाटा देण्यात आला आहे
त्यांना कळाले होते तेव्हा त्यांना धक्काच बसला घरातच राहावे अशी त्यांची इच्छा होती शेवंता ची मुलगी जिने नायकाच्या घराबाहेर आपल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली तिथे आणि अण्णांचे बाईक संबंध होते नायकाच्या घरात विचित्र गोष्टी घडतच असतात असा विश्वास आहे.
की हे सगळं पण गर्भ माधवाची पत्नी नीलिमा गीता विश्वास बसत नाही ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येक जण निराश होतो पण नीलिमा हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करते नाईक कुटुंबीय अध्यात्मिक अभिषेक गुरव रंजीत विश्वासराव यांची मदत घेतो मित्र अभिराम च्या लग्नाला यासाठी येतो बाबींमध्ये हस्तक्षेप करतो पोलीस होण्याची खरी ओळख होईपर्यंत चांगला नसतो त्यांच्याकडे काम असतं ते म्हणजे नाईक यांच्या घरातील घटना मागील एखादा सदस्य सहभाग नाही ना की एक वेगळी वाईट शक्ती त्यांना घ्यायचा आहे
2016 च्या रात्रीस खेळ चाले हंगामानंतर या वाहिनीने तीन वर्ष नवीन हंगाम सुरू केलेला आहे सीजन टू हा केबल महसूल पूर्वग्रह आहे अण्णा आणि शेवंता चे विवाहबाह्य संबंध हा शोच्या चर्चेचा पण अण्णा आणि शेवंता यांची केमिस्ट्री कशी आहे त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक झालेले आहे
रात्रीस खेळ चाले सीजन वन मध्ये नाईक कुटुंबाला भेडसावणाऱ्या भरपूर विचित्र अशा गोष्टी घरांमध्ये घडतात माधव ची पत्नी नीलिमा असल्याचे उघडकीस आणून देते कार्यक्रम संपला सीजन टू मध्ये आणि शेवंताच्या प्रेमकथेचा खूप छान असा रंजक प्रवास दाखवलेला आहे त्यामुळे खूप साऱ्या दर्शकांचे लक्ष शेवंतीच्या केमिस्ट्रीने वेधून घेतले आहे.
जगात अश्या काही काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मोजू शकत नाही तत् अण्णांच्या आयटम किती हे पण तुम्ही मोजू शकत नाही.
फोटोमध्ये शेवंता शेवंता चा नवरा आणि अण्णा नाही यांना दाखवले आहे थोड्या वेळासाठी सुद्धा किंवा थोडा सुद्धा बाहेर जातो लगेच शेवंता ला भेटतो
शेवंता आठवडे बाजाराला जाताना कसला पोषक घाल की आणि शॉपिंगला जाताना कसा घालती यामधला फरक
शेवंता चा नवरा पाटणकर कामानिमित्त बाहेर गेले की साऱ्या गावाला माहित आहे घरी कोण येणार आहे
जेव्हा एक बाई विचारते सर माझा मुलगा तेवढ्यात अण्णांना वाटतं हा माझा तर नाही ना
शेवंता जेव्हा लग्नानंतर स्थळ पाहिला आल्यावर कशी असते आणि बॉयफ्रेंड ला फोटो पाठवताना कशी असते
अण्णांना असं वाटतं कभी कभी लगता है अपुन ही गावातल्या सगळ्यांचा पोरांचा बापू आहे
दत्ता जेव्हा शेवंताला विचारतो पाटणकर गेल्यापासून अण्णा तुम्हाला त्यासाठी येतात त्यावर शेवंता म्हणते नाही मला खायला येतात
जेव्हा कधी पण लायसन आणि विदाउट इन्शुरन्स असतो तेव्हा घातले पोलीस तयार असतात आणि घेतात मग कोपऱ्यात
टायटन मधील जी केमिस्ट्री पेक्षा रात्रीस खेळ चाले या मालिकेमधील शेवंता यांची केमिस्ट्री खूप छान वाटते
टायटन मधील जी केमिस्ट्री पेक्षा रात्रीस खेळ चाले या मालिकेमधील शेवंता यांची केमिस्ट्री खूप छान वाटते
जेव्हा अण्णांना कोणी विचारतो प्रेम दोनदा होऊ शकतं तेव्हा अण्णा लगेच…
अण्णा खऱ्या बायकोला मारून नंतर दत्ताच्या आईला मारून शेवंताच्या दरवाज्याचा कडी वाजवतात
अण्णांना फक्त त्यांच्या बायकोला सोडून शेवंता कडे पाहतात तेव्हा …
जेव्हा घरा शेजारची बाई म्हणते काय ग आज काल रात्री उशिरापर्यंत तुमची लाईट चालू असते का बरं ? म्हणती बाई म्हणते रात्रीस केळ चाले
जेव्हा मी रात्री हिंदीस खेळ चाले मालिका पाहतो
मिम्स आवडलं तर नक्की शेर करा .